Jaipur News: जयपूर-अजमेर महामार्गावर शुक्रवारी सकाळी रसायनांनी भरलेल्या टँकरचा अपघात झाला आणि त्याचा स्फोट झाला आहे. त्यामुळे भीषण आग लागली. या आगीत अनेक वाहने जळून खाक झाली. पोलिसांनी ही माहिती दिली. या आगीत सुमारे 30 जण भाजले. जिवंत जळल्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.