जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी २.४५ वाजता पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या या हल्ल्यात १७ जण जखमी झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. संतापलेल्यांमध्ये भारताचा महान क्रिकेटपटू विराट कोहली देखील होता.