राज्यात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचे, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

Webdunia
रविवार, 12 जून 2022 (12:16 IST)
हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यातील या 16 जिल्ह्यांना हवामान खात्यानं यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे दोन दिवस अहमदनगर, जालना, परभणी, बीड जिल्ह्यात दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर लातूर, अकोला, उस्मानाबाद, अमरावती, बुलढाणा, भंडारदरा, विदर्भ, आणि चंद्रपूर, या भागात 13 आणि 14 जूनला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. 
 

संबंधित माहिती

पुढील लेख