उन्हाळी हंगामात जिल्ह्यात कुठेही टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज भासू नये यासाठी 37कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाईबाबत 22 मार्च रोजी बैठक होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ते नागपूर येथील जिल्हा नियोजन भवनात पत्रकारांशी बोलत होते.