प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वे मुंबई-नागपूर-मुंबई आणि नागपूर-पुणे-नागपूर विशेष गाड्या चालवणार आहे. होळी सणानिमित्त त्यांच्या मूळ गावी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने विशेष गाड्या चालवल्या जातील. यामध्ये नागपूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई विशेष ट्रेन आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-नागपूर विशेष ट्रेन 9, 11, 16 आणि 18 मार्च रोजी चालवल्या जातील.
सविस्तर वाचा...