महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये यशोमती ठाकूर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. अमरावतीत छत्रपती शिवाजी महाराज पेक्षागृहाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. तसंच त्यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार आणि खासदार नवनीत राणाही उपस्थित होत्या.पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022