भुईटे आपल्या मित्रांसह मिरज येथून रात्री परत येत होते त्यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला केला होता . मात्र दुसरीकडे त्यांच्या सोबत असलेली मित्रांनी हल्लेखोरांना पाहून पळून गेले. त्यावेळी त्यांच्या वर जीव घेणा हल्ला झाला होता. मिरज इथल्या विशाखा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केल होत. पोलिसांनी घटना स्थळी धाव घेत फिर्याद नोंदवून घेतली आहे. तर नेमक काय कारण होत याचा तपास करत आहेत.