मिठी नदी घोटाळ्यात मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.या प्रकरणी 3 बीएमसी अधिकारी, 5 कंत्राटदारांवर कारवाई करत 7 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. न्यायालयाने अद्याप या प्रकरणाची दखल घेतलेली नाही. आधीच अटक केलेल्या दोन आरोपी केतन कदम आणि जय जोशी यांच्याविरुद्ध हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सविस्तर वाचा...
नाशिकमधून माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडीओ बनवला आणि नंतर तिला डान्स बारमध्ये नाचायला भाग पाडले.पती-पत्नीचं नातं हे विश्वास, समर्पण आणि सुख-दु:खात एकमेकांसोबत राहण्यावर आधारित असतं. सविस्तर वाचा....
आयआयटी बॉम्बेमध्ये शिकणाऱ्या 26 वर्षीय विद्यार्थ्याने संस्थेच्या वसतिगृहाच्या इमारतीच्या छतावरून उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री अडीचच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. रोहित सिन्हा असे या मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे.सविस्तर वाचा....