मिळालेल्या माहितीनुसार ही घटना बुधवारी संध्याकाळी ६:३० वाजता भिवंडीतील तडाली गावातील घर क्रमांक १३ येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब गेल्या वीस दिवसांपासून भाड्याच्या घरात राहत होते. कुटुंब ज्या चाळीत राहत होते त्या चाळीचे मालक साहेबराव चौधरी यांनी ही तक्रार दाखल केली आहे.