मिळालेल्या माहितीनुसार, वाहन चालक आसाममधील भारतीय सैन्यात जवान आहे. 3 -4 दिवसांचा रजेवर गावी आला असून रात्री 8:30 च्या सुमारास नगरधनमधील दुर्गा चौकातून हमलापुरीकडे जात असताना त्याने मद्यपान केले असून तो बेदरकारपणे वाहन चालवत होता. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याने काही सेकंदात लोकांना धडक दिली. त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन पालटून नाल्यात पडले.