दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे. कुटुंबियांना राज्य सरकार 5 लाख रुपयांची आर्थिक मदत देईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच, जखमींच्या उपचाराचा खर्च फडणवीस सरकार उचलेल.