पंतप्रधान मोदी म्हणाले की, बाबासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आज देश सामाजिक न्यायाचे स्वप्न साकार करण्यात समर्पित आहे. त्यांची तत्वे आणि आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळ आणि गती देतील. आंबेडकरांची तत्वे आणि आदर्श स्वावलंबी आणि विकसित भारताच्या निर्मितीला बळकटी देतील आणि गती देतील असे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतरत्न आदरणीय बाबासाहेबांना त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो.सभी देशवासियों की ओर से भारत रत्न पूज्य बाबासाहेब को उनकी जयंती पर कोटि-कोटि नमन। यह उन्हीं की प्रेरणा है कि देश आज सामाजिक न्याय के सपने को साकार करने में समर्पित भाव से जुटा हुआ है। उनके सिद्धांत एवं आदर्श आत्मनिर्भर और विकसित भारत के निर्माण को मजबूती और गति देने वाले हैं। pic.twitter.com/Qhshv4uK7M
— Narendra Modi (@narendramodi) April 14, 2025