घनआहार सूर्यास्तापूर्वी घेतला पाहिजे

सूर्यप्रकाश असताना आणि नसताना शरीराची अन्न पचवण्याची क्षमता वेगळी असते. घनआहार सूर्यास्तापूर्वी घेतला तो आरोग्य टिकवण्यासाठी निश्चितच उपकारक ठरतो, असा अनुभव आहे.

वेबदुनिया वर वाचा