आपल्या स्वयंपाकातील अगदी अविभाज्य घटक म्हणजे हिरवी मिरच्या आहे. हिचे औषधी गुण मात्र आपल्याला फारसे माहित नसतात. कॅपसॅसिन या द्रव्यामुळे मिरचीला तिखटपणा आला आहे. हे तीक्ष्ण द्रव्य रक्तास गोठ्यापासून वाचवणार्या शरीरातील यंत्रणेला कार्यान्वित करणारे आहे.