आचार्य चाणक्य तत्त्वज्ञान मध्ये पारंगत होते. ते महान शिक्षक होते. त्यांनी आपल्या अनुभवाने जे नियम तयार केले, त्या उपदेशांमुळे ते अमर होऊन गेले. जाणून घ्या चाणक्य यांच्याप्रमाणे अश्या गोष्टी ज्या गुपित ठेवायला हव्या.
1. दुःख: मन दुखी असलं तरी हे कोणासमोर व्यक्त करू नये, कारण जगात खरे हितैषी खूप कमी असतात. बहुतेक समोरच्या आपल्या दुःखांवर आनंदी होईल. अशाने आपण अजून दुखी व्हाल. म्हणून शक्योतर आपले दुःख सार्वजनिक करू नये.
4. कौटुंबिक समस्या: आपल्या कुटुंबात होणारे वाद, समस्या इतरांसमोर मांडू नये. विशेषकर पुरुषांनी आपल्या पत्नीच्या चरित्राबद्दल दुसर्यांसमोर टिका करू नये. असं केल्याने प्रतिष्ठा, सन्मान नष्ट होतं. यामुळे भविष्यात अनेक समस्यांना सामोरा जावं लागू शकतं.