यामागील कारण: एका कहाणीप्रमाणे महादेवाने आपल्या दोन्ही मुलांना अर्थातच गणेश आणि कार्तिकेय यांना ब्रह्मांडाची प्रदक्षिणा लावायला सांगितले. कार्तिकेय तर आपल्या वाहनावर बसून भ्रमण करायला निघून गेले परंतु गणपतीने आपल्या आई-वडिलांची प्रदक्षिणा घालून म्हटले की यांचा चरणांमध्येच ब्रह्मांड आहे. आणि इकडे कार्तिकेय ब्रह्मांडाचा चक्कर लावून परतेपर्यंत गणपतीचा विवाह संपन्न झाला होता. यामुळे क्रोधित होऊन त्याने कधीही विवाह न करण्याचा संकल्प घेतला.