मुंबई इंडियन्सने तिसऱ्यांदा ही चूक केली आहे, ज्यामुळे संघाच्या कर्णधारावर थोडा जास्त दंड ठोठावण्यात आला आहे. हार्दिकला 30लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे, तर संघातील इतर खेळाडूंना १२ लाख रुपये किंवा त्यांच्या सामना शुल्काच्या50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावा लागणार आहे.