दच्या दहशतवाद्यांना आयएसआयकडूनच प्रशिक्षण दिले जात असून काश्मीरचा तिढा सुटत नाही तोवर भारतावर हल्ले होतच राहतील, असेही त्यांनी या वेळी सांगितले. काश्मीरबाबत अद्यापही पाकिस्तानी नागरिकांच्या मनात संवेदनशील भावना असल्याने हा मुद्दा वगळता केलेल्या सर्व शांतता चर्चा निष्फळ आहेत, असेही ते म्हणाले.