तसेच अक्षय कुमार अभिनीत 'केसरी २' या चित्रपटावरून पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसने चित्रपटावर गंभीर आरोप केले आहेत आणि दावा केला आहे की हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात बंगाल क्रांतिकारकांचे योगदान जाणूनबुजून विकृत करतो.