एका मुलानं आणि त्याच्या पत्नीनं मुलाच्या आई-वडिलांविरुद्ध खटला दाखल केला होता. या खटल्याचा निकाल त्याच्या आई-वडिलांच्या बाजुने लागला आहे. त्यामुळे आता सर्वच देशात मोठा बदल दिसून येणार आहे. आपल्यासोबत राहणार्या आपल्या मुलानं आणि सुनेनं आपला छळ करत असल्याचं ज्येष्ठ नागरिक असलेल्या आई-वडिलांचं म्हणणं होतं. कोर्टाने दोघांचे म्हणणे एकूण घेतल आणि कोर्टाने मुलगा सुनेला समज दिली पुन्हा तक्रार आली तर यात शिक्षा होईल अशी तंबी सुद्धा दिली आहे.