रिओमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी 'धबल धमाका' उडवून दिला. उंच उडी प्रकारात भारताच्या मरियप्पन थांगावेलूने सुवर्णपदक मिळवले आहे तर वरूण सिंह भाटीया यानेही याच क्रीडा प्रकारात कास्य पदक पटकाविले आहे. तब्बल बारा वर्षानंतर भारताला सुवर्ण पदक मिळाले आहे.