देशात वाढत्या रस्ते अपघातांमुळे सरकार, प्रशासन आणि जनता चिंतेत आहे. हे अपघात रोखण्यासाठी विविध उपाय योजना देखील केल्या जात आहे. अपघातांना कमी करण्यासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कडून रस्ता सुरक्षा सारख्या मोहिमा राबवल्या जात आहे. तरीही अपघात घडत आहे.