महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला.ते म्हणाले होते की, दहशतवाद्यांना धर्माबद्दल विचारायला वेळ आहे का? या टिप्पणीबाबत फडणवीस म्हणाले की, अशी विधाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी आहेत.वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर भाष्य केले होते.सविस्तर वाचा...