Maharashtra Marathi Breaking News Live Today: हवामान खात्याने 20 ते 25 जुलै दरम्यान महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. हवेचा दाब कमी झाल्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.आठवडाभराच्या मंदीनंतर, राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याने 20 ते 25 जुलै दरम्यान राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते.