सध्या देशात मतचोरीचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या अडचणी वाढल्या आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात मतचोरीचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत दिलेल्या विधानानंतर या प्रकरणावरील चर्चा तीव्र झाली आहे
गणेशोत्सवाचा सण जवळ आला आहे, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने 367 अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. पुढील 48 तासांसाठी आयएमडीने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे.राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत आणि पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आयएमडीच्या मते, पुढील 48 तास राज्यासाठी खूप महत्वाचे असणार आहेत.सविस्तर वाचा...
गणेशोत्सवाचा सण जवळ आला आहे, यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केली आहे. गणेशोत्सवादरम्यान प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वेने 367 अतिरिक्त रेल्वे सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, या विशेष गाड्या मुंबई ते कोकण आणि राज्यातील इतर भागांमध्ये चालवल्या जातील.सविस्तर वाचा...
सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातला आहे. सर्वत्र पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे. 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्टपर्यंत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सविस्तर वाचा...
सध्या देशात मतचोरीचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्रात देखील भाजपच्या अडचणी वाढल्या आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात मतचोरीचा मुद्दा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी संसदेत दिलेल्या विधानानंतर या प्रकरणावरील चर्चा तीव्र झाली आहे.सविस्तर वाचा....
राज्यात आजही मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, रायगडमध्ये आजही पावसाचा रेड अलर्ट कायम आहे. जिल्ह्यात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. रायगडमध्ये सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे आणि अधूनमधून जोरदार वारेही वाहत आहेत. हवामान खात्याने राज्यातील 8 जिल्ह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.सविस्तर वाचा...