महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चांगली नाही. असे दानवे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. सरकार आता योजना बंद करण्याचा आणि लाभार्थ्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना महापालिका निवडणुकीनंतर बंद होणार असा दावा केला जात आहे.