पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, कौंडण्यपूर हे विदर्भाची पंढरी, भगवान श्रीकृष्णाचे सासरे आणि आई रुक्मिणी आणि पंच सती यांची तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. या भूमीचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे.
यावेळी आमदार राजेश वानखेडे, प्रताप अडसड, प्रवीण तायडे, सुमित वानखडे, दादाराव केचे, प्रवीण पोटे, शेखर भोयर, रविराज देशमुख, किरण पातुरकर, राज राजेश्वर माऊली सरकार आदी अधिकारी उपस्थित होते.