तथापि, बार्शी शहरातील पोलिस आणि अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई केली आणि सर्व 27 प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.दरम्यान, बस रस्त्यातच बिघाड झाल्यामुळे तुळजापूर-बार्शी मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.