पहलगाममधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि त्यांच्या सर्व भागधारकांना खूप अभिमान आहे. दहशतवादाच्या दुष्टतेविरुद्ध भारताच्या निर्भय लढाईत आपल्या शूर सशस्त्र दलांचे ऑपरेशन सिंदूर हे अभिमानास्पद यश आहे.