मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे (CR) चे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला म्हणाले की, सिग्नल बिघाड झाल्यानंतर एक तासाहून अधिक काळानंतर सकाळी 6 वाजताच्या सुमारास पूर्ववत करण्यात आला. यामुळे मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्या आणि मुख्य मार्गावरील स्थानकांमध्ये गर्दी वाढली. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला.