दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी या संदर्भात घोषणा केली. या गंगाजलसाठी नागरिकांना किती रुपये मोजावे लागतील याचा निर्णय अद्याप झालेला नाही. इतकेच नाही, तर ही योजना कधी चालू होणार याबद्दलही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.