सचिनने मल्टिनॅशनल कंपन्यांना केला खेळाडूंना नोकरी देण्याचा आग्रह

मुंबई- खेळात नोकरीच्या सुरक्षेचे महत्त्व सांगत क्रिकेटर सचिन तेंडुलकरने मोठ्या आणि मल्टिनॅशनल कंपन्यांना अपील केली केली त्यांनी खेळाडूंना नोकरीवर ठेवायला हवं.
सचिनने म्हटले की मला वाटतं की मुंबई क्रिकेटमध्ये मोठा बदल आला आहे, जो चांगला नसून मी खूश नाही. मला वाटतं की आधी करारबद्ध खेळाडू कमी होते, खेळाडूंकडे नोकरीची सुरक्षा होती जी आता नाहीये.
 
तेंडुलकरने म्हटले की खेळाडूंना इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज नव्हती आणि त्यांना केवळ खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते. माझे हे मत नाही की वर्तमानाचे खेळाडू आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत नाहीये, परंतू नोकरीच्या सुरक्षेची कमी जाणवत आहे.

वेबदुनिया वर वाचा