भारत अ आणि ऑस्ट्रेलिया अ या महिला संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जात आहे. शनिवारी, चालू मालिकेतील दुसरा अनधिकृत सामना मॅके येथे खेळवण्यात आला.
या सामन्यात राधा यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघ 73 धावांवर सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाने हा सामना114 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली.
यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव केला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी म्हणजेच 10 ऑगस्ट रोजी मॅके येथे खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलियाने हा सामना 114 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात भारताचा 13 धावांनी पराभव केला होता. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी, म्हणजे 10 ऑगस्ट रोजी मॅके येथे खेळला जाईल. भारतीय महिला संघाने आधीच ही मालिका गमावली आहे.