'उद्धट' लोकांसाठी मी ही उद्धटच- उद्धव ठाकरे
महाराष्ट्रातील जनता नरेंद्र मोदींना निराश करणार नाही. निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेचे ढाणे वाघ उतरवले आहेत. ते कुठंही कमी पडणार नाहीत, असे सांगून उद्धव यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शरद पवार यांनी गायरानाची जमीन लाटली असल्याचे थेट आरोपही उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.