हे पद नृसिंहवाडीला पालखीच्या शेवटास म्हटले जाते . गोपाळ स्वामी महाराजांनी हे पद केले आहे . देवाची इनाम गावे पुन्हा मिळवताना स्वामी महाराजांनी दत्त महाराजांचा धावा केला आणि दत्त महाराजांनी त्यांना भिऊ नकोस असे अभय दान दिले अशी कथा आहे . श्री गुरुदेव दत्त....