निसर्ग चक्रीवादळ: मुंबईतून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

बुधवार, 3 जून 2020 (09:22 IST)
निसर्ग चक्रीवादळ अलिबागजवळ किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याने ३ जून रोजी मुंबईहून सुटणाऱ्य़ा विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मध्ये रेल्वेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
 
मुंबईच्या आसपासच्या मार्गावरून जाणाऱ्या विशेष गाड्यांच्या मार्गातदेखील बदल करण्यात आली आहे. 
 

Central Railway reschedules 5 Special trains, scheduled to leave from Mumbai area on June 3, & regulates/diverts 3 Special trains, scheduled to arrive in Mumbai area on June 3, due to #CycloneNisarga: PR Dept, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus, Mumbai pic.twitter.com/HPHZ5G1p55

— ANI (@ANI) June 2, 2020
३ जून व ४ जून रोजी मुंबई व कोकण किनारपट्टीवरील कार्यालये व उद्योग बंद राहतील, तसेच दोन दिवस घरातच सुरक्षित थांबण्याचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती