हनुमान कलियुगात सर्वात जाग्रत आणि साक्षात आहे. कलियुगात हनुमानाची भक्तीच आपल्यांना दूख आणि संकटापासून मुक्त करू शकते. जाणून घ्या हनुमान जयंतीला काय केल्याने ते प्रसन्न होतील:
* हनुमान जयंतीला आणि नंतर वर्षातून कोणत्याही एका मंगळवारी रक्त दान केल्याने आपण अपघातापासून वाचू शकता.
पुढे वाचा मानसिक ताण दूर करण्यासाठी...
* यादिवशी मानसिक रूपाने अस्वस्थ व्यक्तीची सेवा करा. ही सेवा दर महिन्याचा एका मंगळवारी तरी करत राहावी याने आपला मानसिक ताण दूर होईल.
* हनुमान जयंती आणि मंगळवारी 'ॐ क्रां क्रीं क्रों स: भौमाय नम:' या मंत्राची एक माळ जपणे शुभ.