पाऊस आता लवकरच राज्यातून जाणार ?

सोमवार, 19 सप्टेंबर 2022 (20:47 IST)
पुढील दोन दिवसांत उत्तर भारत, कच्छच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून परतीसाठी अनुकूल असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिली. ट्विटद्वारे  त्यांनी ही  माहिती दिली असून पावसासाठी एक कविताही लिहिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती