त्यांनी नदीकिनारी विकास, नदीकाठावरील वाढते अतिक्रमण आणि वेताळ टेकडीसारख्या संवेदनशील भागांतील बांधकामांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ठाकरे यांच्या मते, पर्यावरण तज्ज्ञांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून मेट्रोचे खांब आणि पूररेषांमध्ये बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो.