या यादीतील 15 शहरांपैकी 11 शहरे भारतातील आहेत. यामध्ये झारसुगुडा, ब्रह्मपुरी, अमरावती, सिद्धी, राजनांदगाव, प्रयागराज, खजुराहो, अकोला आणि आदिलाबाद यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत हवामानात झालेल्या बदलामुळे आणि तापमानात झालेल्या वाढीमुळे, संपूर्ण मध्य भारतातील सर्वात उष्ण तापमान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याचे कमाल तापमान आज सोमवारी 45.6 अंशांच्या पुढे गेले.