एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिले आहेत. निवडणुकीनंतर युती होऊ शकते पण एकत्र येऊ ते पारदर्शकतेच्या मुद्यावरचं, असं सांगायलाही ते विसरले नाहीयेत. त्यामुळे कितीही देखावा केला आणि भांडले तरी ते एकत्र येणार आहे त्यामुळे जनतेच्या मनात किती विश्वास राहू शकतो हे पहावे लागेल.