Maharashtra Marathi Breaking News Live Today:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अंबाला ठाकूरवाडी गावात एका सामूहिक विवाह सोहळ्यादरम्यान अन्नातून विषबाधा झाल्याची मोठी घटना घडली आहे. या घटनेत सुमारे 600 लोक आजारी पडले आहेत, तर एका 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहेराज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. तर बघू आज दिवसभरात काय घडतं ते....