महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेना (यूबीटी) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की उद्धव सत्तेसाठी लाचार झाले असून त्यांनी हिंदुत्त्व सोडले आहे.त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेशी प्रतारणा केली. ते सत्तेसाठी अगतिक,लाचार झाले आहे.