शौचलयाचे अनुदान घेऊन कसलेही बांधकाम न करणार्या चौघांना मनपाने पोलिसांकरवी ताब्यात घेतले आहे. या चौघांनीही मनपाचे सहा हजार रुपयांचे अनुदान घेतले पण शौचालयाचे काम केलेच नाही. तर पैसे खावून हे सर्व शिवाय ही उघड्यावर जातात. अशा चौघांना इंडीयानगर, अवंतीनगर, दीप ज्योतीनगरमधून ताब्यात घेण्यात आले.