तसेच ८०,००० कोटी रुपयांच्या वाटपासह, ही योजना आदिवासी कल्याणावर लक्ष केंद्रित करणारी भारतीय इतिहासातील सर्वात मोठी योजना आहे. पालघरसह महाराष्ट्रातील ३२ जिल्ह्यांना याचा लाभ मिळेल. तसेच, पालघर जिल्ह्यातील ६३५ आदिवासी गावे या उपक्रमांतर्गत समाविष्ट आहे.