चंद्रकांत पाटील म्हणाले, सहकार कायद्यानुसार जिल्हा बैंकना पैसे देने बंधनकारक असून कलम 79 अ नुसार जिल्हा बैंकना आदेश या पूर्वीच देण्यात आले आहेत. त्यामुळं बँकांनी शेतकऱ्याला कर्ज देणं बंधनकारक आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नवर कुणी राजकरण करु नये असा इशारा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलाय.