भाजपा प्रवक्ते असलेले माधव भांडारी हे म्हाणाले आहेत की ‘शिवसेनेला सतत रडत असते त्यांना काहीच सहन होते नाही. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही आचारसंहितेचा भंग केलेला नाही. ते जे काही करतात त्याची त्यांना जाणीव आहे. तरी सुद्धा शिवसेनेनं तक्रार केली असेल तर त्याची शहानिशा करायला कायदा सक्षम आहे.’ त्यामुळे अजूनही शिवसेना - भाजपा वाद सुरूच आहे हे चित्र आहे.