लोकपाल कायदा तयार झाला असून त्यावर राष्ट्रपतींची सही देखील झाली आहे. मात्र सत्तेवर येऊन तीन वर्ष झाल्यानंतरही त्याची अंमलबजावनी झाली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा रामलीलावर बसावे लागेल, असे माझ्या मनाला वाटत आहे. अशा आशयाचे पत्र पंतप्रधानांना पाठवल्याचे त्यांनी सांगितले.