Nagpur News : महाराष्ट्रातील नागपूर शहरात एका कॅफे मालकाची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, हिरनवार टोळीतील आरोपींनी १५ एप्रिल रोजी कॅफे मालक अविनाश भुसारी यांची गोळ्या घालून हत्या केली होती आणि ते फरार होते.