ओसाका सिटी विद्यापीठातर्फे दिली जाणारी ही सर्वोच्च पदवी असून, गेल्या २० वर्षांत आतापर्यंत १० लोकांनाच प्रदान करण्यात आली आहे. फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर महाराष्ट्रात परिवर्तन घडवू पाहात आहेत. अडथळ्यांवर मात करून ते करीत असलेल्या प्रयत्नांची विद्यापीठाने प्रशंसा केली आहे.